धुळे : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या आग्रारोडवरील स्वर्ण पॅलेस या सराफी पेढीवर सोमवारी पहाटे दरोडा टाकण्यात आला. सोने, चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एक कोटी १० लाखाचा मुद्देमाल चोरण्यात आला. पहाटे दोन ते तीन या वेळेत चोरांनी स्वर्ग पॅलेस ज्... Read more
मुंबई : वारंवार स्मरणपत्र देऊनही बंडखोर आमदारांवर कारवाईबाबत अध्यक्ष चालढकल करीत असल्याचा आरोप करीत शिवसेना ठाकरे गटाने पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याच्या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी शिंदे आणि ठा... Read more
ओतूर : लोकांना जीवनदान देणाऱ्या रुग्णवाहिका चालकाच्या हातून जीव घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जुन्नर येथील ओतूर बसस्थानकाच्या परिसरात डुंबरवाडी टोलनाक्यावर रुग्णवाहिका चालकाने वाहन पाठीमागे घेताना हलगर्जीपणा दाखवला असून एका वृद्ध व्यक... Read more
नागपूर : कोकणसह आता विदर्भालाही पावसाचा “येल्लो अलर्ट” देण्यात आला आहे. यादरम्यान, मुसळधार पावसासह काही भागांत विजांचा कडकडाट होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. हवामान खात्याकडून पावसाचा इशारा देण्यात येत असला तरी कोकण वगळता राज्यात... Read more
मुंबई : उद्धव ठाकरेंनी सांगितले भाजपा खोटे बोलतंय. भाजपा वचनापासून मागे फिरली म्हणून राज्यात ही स्थिती निर्माण झालीय. आज उभा महाराष्ट्र हे पाहतोय. मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरेंनी राजकारण केले हा आरोप जे करतायेत ते मातोश्रीच्या बैठकीतही उपस्थित... Read more
पुणे: राज्यातील राजकारणात सुरू असलेल्या उलथापालथीनंतर अखेर ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाला १३ जुलैचा मुहूर्त सापडला आहे , विशेष म्हणजे अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्या पासून पहिल्यांदा जिल्ह्यात येत आहेत , त्यांच्या बरोबर मुख्यामंत्... Read more
पुणे : मुंबई-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर नऱ्हे येथील भुमकर पुलावर भरधाव वेगाने कोळसा घेऊन जाणारा कंटेनर पलटी झाला. हा अपघात १० जुलै रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघातामुळे महामार्गावर कोळशाचे ढीग लागल्याने सातारा बाजुकडे जा... Read more
नगर : जिल्ह्यातील लहान -मोठ्या नऊ धरणांत 19 हजार 523 दलघफू पाणीसाठा शिल्लक आहे. एकूण पाणीसाठ्याच्या तुलनेत 38.21टक्के पाणी उपलब्ध आहे. गेल्या वर्षी 17 हजार 688.33 दलघफू पाणीसाठा शिल्लक होता. यंदा पाऊस कमी असताना देखील धरणांत गेल्या वर्षीच्या तुल... Read more
नगर : राज्य सरकारने सुरू केलेली महत्वाकांक्षी एक रुपयात पीक विमा योजना शेतकर्यांना दिलासा देणारी ठरेल, राज्यातील शेतकर्यांना अशा योजनेतून लाभ देणारे महाराष्ट्र राज्य हे देशात एकमेव असल्याचा असा विश्वास महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्... Read more
जवळाबाजार : सध्या भाजी मंडईत लाल चुटूक टोमॅटोच्या दराने चांगलीच उचल खाल्ली आहे. सर्वसामान्यांच्या घरापासून हॉटेलमधील अनेक पदार्थात टोमॅटो हा सर्रास वापरला जातो. पण वाढलेल्या दरामुळे टोमॅटो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. सध्या टोमॅटोचा दर १२० ते... Read more
छत्रपती संभाजीनगर : राज्यातील सर्वोत्कृष्ट पोलिस ठाण्यांची नावे गृह मंत्रालयाने नुकतीच जाहीर केली. यामध्ये छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज ठाण्याचा समावेश असून सलग दुसऱ्यांदा या ठाण्याला हा बहुमान मिळाला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप गुरमे यां... Read more
नगर : नगर तालुक्यात मृग नक्षत्रात पावसाने हुलकावणी दिली; मात्र आर्द्रा नक्षत्रात तालुक्यात कमी अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली. पाऊस पेरणी योग्य नसला तरी पाऊस होईल, या अपेक्षेवर शेतकर्यांनी पेरणीसाठी लगबग सुरू केल्याचे चित्र आहे. थोड्याफार प्... Read more
नगर : नगर तालुक्यात मृग नक्षत्रात पावसाने हुलकावणी दिली; मात्र आर्द्रा नक्षत्रात तालुक्यात कमी अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली. पाऊस पेरणी योग्य नसला तरी पाऊस होईल, या अपेक्षेवर शेतकर्यांनी पेरणीसाठी लगबग सुरू केल्याचे चित्र आहे. थोड्याफार प्... Read more
रितेश टीलावतग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा तेल्हारा : प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०१६ पासून राज्यात राबविण्यात येत आहे. ही योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याची अ... Read more
रितेश टीलावतग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा तेल्हारा . प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सरकारच्या ९ वर्षातील सेवा सुशासन आणि गरीब कल्याण योजनेची माहिती भारतीय जनता पार्टीच्या वतीने विविध उपक्रम राबवून दिली जात आहे.या अनुषंगाने प्रदेश सरचिटणीस आमदार रणधिर सा... Read more
शेख इरफानजिल्हा प्रतिनिधी यवतमाळ उमरखेड : युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालय भारत सरकार तसेच नॅशनल स्पोर्ट्स प्रमोशन ऑर्गनायझेशन मान्यता प्राप्त स्टेअर्स फाउंडेशन च्या अमरावती विभाग प्रमुख पदी सागर शेरे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. ग्रामीण भा... Read more
कैलास श्रावणेतालुका प्रतिनिधी पुसद विभागीय स्तरीय समितीची तपासणी संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्राम स्वच्छता अभियान २०२२-२३ स्पर्धेत यवतमाळ जिल्ह्यातुन पुसद पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या बांन्शी ग्राम पंचाय... Read more
सुरज वाघुलेशहर प्रतिनिधी, श्रीरामपूर टाकळीभान : येथील ग्रामपंचायतीसाठी पाणी पुरवठा योजना मंजूर झाली असून सदर योजनेसाठी रुपये १ कोटी ९९ लाख ६४ हजार इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. सदर योजनेचे अंदाजपत्रक तयार करतांना त्यात वॉटर फील्टर प्लॅन्टचा स... Read more
रितेश टीलावतग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा तेल्हारा : जगतगुरु प्रबोधन मंडळ तेल्हाराचे सल्लागार सदस्य श्री सुरेशभाऊ कोल्हे व महाराष्ट्र शासनाचा सावित्रीबाई फुले आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार प्राप्त सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सौ.पद्मावतीताई कोल्हे(टि... Read more
वैभव गुजरकरग्रामीण प्रतिनिधी अकोट अकोट:- अरविंद विद्यालय, अडगाव खुर्द च्या विज्ञान शिक्षिका उज्वला किसन तायडे यांचे विज्ञानविषयक ‘कुतूहल’या पुस्तकाचे प्रकाशन प्रभात किड्स स्कूल अकोला येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.प्रभात किड्स... Read more