मधुकर बर्फेतालुका प्रतिनिधी, पैठण औरंगाबाद : जिल्ह्यातील पैठण येथे ०७. ऑगस्ट रोजी राष्ट्रीय आदिवासी एकता बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून पैठण बंद भव्य असा मोर्चा काढून केंद्र सरकार व मणि... Read more
अनिल म्हस्केजिल्हा प्रतिनिधी, औरंगाबाद औरंगाबाद : तालुक्यातील पिंपरी राजा सर्कल मधिल प्रगतिशील शेतकरी यांचे अज्ञात रोगाच्यामुळे मोसंबी फळाला गळती लागल्या मुळे शेतकरी धास्तावले आहें तरी या गळ... Read more
औरंगाबाद : सुमारे ४० कोटी रुपये खर्चून बांधलेल्या वंदे मातरम सभागृहाचे उद्घाटन डिसेंबरच्या दुसऱ्या, तिसऱ्या आठवड्यात करण्याची तयारी सुरू झाली आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची वेळ घेण... Read more
औरंगाबाद : दै. भास्कर समूहाचे चेअरमन स्व. रमेशचंद्र अग्रवाल यांच्या स्मरणार्थ बुधवारी राज्यात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात विविध केंद्रांवर सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत ११२० बॅगा र... Read more
औरंगाबाद : भास्कर समूहाचे चेअरमन स्व. रमेशचंद्र अग्रवाल यांचा 78 वा जन्मदिन बुधवारी (30 नोव्हेंबर) प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला. या निमित्ताने रमेश अँड शारदा अग्रवाल फाउंडेशनच्या वती... Read more
औरंगाबाद : कन्नड तालुक्यातील हतनूर येथील जिल्हा परिषद शाळेला विभागीय आयुक्त सुनील केंद्रेंकर यांनी अचानक भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी शाळेच्या एकूणच परिस्थितीविषयी तीव्र नाराजी व्यक्त केल... Read more
औरंगाबाद : भरधाव ट्रक आणि दुचाकीच्या भीषण अपघातात तिघेजण ठार झाल्याची घटना आज सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास वाळूज एमआयडीसी येथे घडली. येथील एनआरबी बेअरिंग कंपनीच्या समोरील चौकात हा अपघात झाला.... Read more
औरंगाबाद : राज्यभरात गाजत असलेल्या शिक्षक पात्रता चाचणी (टीईटी) घोटाळ्यासंबंधी राज्यातील 7880 शिक्षकांवर महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे आयुक्त यांनी 3 ऑगस्ट 2022 रोजी एका आदेशाद्वारे कारवा... Read more
औरंगाबाद : शेजारील महिला आणि तिचे कुटूंब त्रास देतात आणि यांना माझा पतीही यांना सामिल असल्याचे आरोप केला होता. आता जगणं असहाय्य झालंय, अशी चिठ्ठी लिहित सविता दीपक काळे (३४, रा. मांडवा, ता. ग... Read more
पैठण : नाथसागर धरणाच्या वरील भागासह तालुक्यातील बुधवारी रोजी झालेल्या पावसामुळे पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे गुरुवार दि.१ सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान धरणाचे दहा दरवाजे पुन... Read more
औरंगाबाद : ‘लोकभावना, मतांच्या गणितासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने साॅफ्ट हिंदुत्व स्वीकारण्यात चुकीचे काय,’ असा थेट प्रश्न दिव्य मराठीने खासदार इम्तियाज जलील यांना विचारला. त्यावर इम्तियाज म्ह... Read more
औरंगाबाद : कृषि विज्ञान केंद्रात 1 सप्टेंबर रोजी 78 व्या शेतकरी शास्त्रज्ञ मंच कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात कृषी शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी प्र... Read more