स्वप्निल मगरे शहर प्रतिनिधी उमरखेड
तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून संबधीत शाखेकडे वाढीव ऊस पिक कर्जासाठी सर्व कागदपत्रे प्रकरण दाखल करून सुद्धा शेतक ऱ्यांना कर्ज मिळाले नाही शेतकरी जुने खातेदार आहे तसेच स्थानिक बँकेत कर्मचारी स्टॉप कमी असल्याने पिक कर्जाला जाचक अटी असल्यामुळे कामका जाना विलंब होत आहे रिनिव्हील कर्ज करण्यासाठी ८ ते १० दिवसाची वेळ लागत आहे खरीप हंगाम तोंडावर असून बॅकेकडून कर्ज देण्यास टाळाटाळ करून वेळ लागत आहे. वाढीव प्रकरणे क्षेत्रीय कार्यालयात पाठवत असल्यामुळे कमीत कमी २ महिन्यांचा कालावधी लागत आहे. शेतक ऱ्यांना कर्ज तातडीने देण्याचा शासणाचा मानस आहे तरी बॅक टाळाटाळ करीत आहे वास्तवीक पाहता स्थानिक शाखांना वरिष्ठांनी कर्ज मंजुरीचे अधिकार देऊन शेतकऱ्यांना न्याय देवून तात्काळ पिक कर्ज वेळेवर दयावे शेतकरी बॅके भोवती सतत चक्करा मारूत असुन त्यांना पिक कर्ज मिळत नसेल तर शेतकऱ्यांना ठिय्या अंदोलन करावे लागेल असे उमरखेड शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे वतिने सामाजिक कार्यकर्ते प्राचार्य मोहणराव मोरे यांच्या वतिने शेतकऱ्याला तात्काळ कर्ज पुरवठा न केल्यास जन आंदोलन करावे लागेल असे बोलताना आमच्या प्रतिनिधी त्यांनी सांगीतले क्षेत्रीय प्रबंधक बॅक ऑफ महाराष्ट्र ,मध्यवती बॅक , स्टेट बॅक ऑफ इंडीया , सेन्ट्रल बॅक यांना ईषारा दिला आहे.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)