रितेश टीलावत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या ९वर्षातील सेवा,सुशासन आणि गरिब कल्याण योजनांची महिती गावागावात सर्वसामान्य नागरिकांपर्यत पोहचविण्यासाठी भाजपचे अकोला लोकसभा प्रमुख अनुप धोत्रे यांनी तेल्हारा परिसरातील ठिकठिकाणी एकाच दिवशी दि.२१ जुन रोजी सभा घेऊन महिती दिली व ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांच्या समस्या जानुन घेतल्या. तेल्हारा शहरासह परिसरातील दहिगाव अवताडे,भांबेरी,माळेगाव बाजार,दानापुर,हिवरखेड,अडगाव अशा गावात अनुप धोत्रे यांनी सभातुन केंद्रसरकाच्या कल्याणकारी योजनांची,तसेच राबविलेल्या विकासकामाची माहिती दिली विविध गावात सर्वस्तरातील नागरिकांकडुन त्यांच्या सभांना मिळालेला प्रतिसाद व उत्साह उत्स्फुर्त होता. विविध योजनांची माहिती असलेले पत्रकाचे यावेळी गावागावात सभातुन वितरण करण्यात आले अनुप धोत्रे यांच्या समवेत भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते सर्वश्री केशव ताथोड,गजाननउंबरकार,महेंद्र गोयनका ,गजानन नळंकाडे,बाबुरावशेळके, राजेश रावणकर, डाँ.संजय शर्मा,जयश्रीताई पुंडकर,रवि गाडोदिया, सतीष जयस्वाल,बालु पवार, पुंजाजी मानकर,अतुल विखे,लखनराजनकर, सं.प. सद्स्य संदिप पालिवाल,अनुप मार्के,मोहन पारधी,किरण अवताडे,पंकज देशमुख , मंगेश सोळंके, डाँ. व्यास,गणेश इंगोले,कमल बायाड, मनित भाई,उमेश पवार,सचिन जगताप, ज्ञानेश्वर मार्के,रवि काकड,शुभम चिंचोळकर,बाळु मार्के गणेश रोठे,रुपेश चव्हाण,अक्षय कापसे, सचिन सपकाळ,लखन बगाडे,राजु आमले,मोहन इंगळे,निंबाळकर, झुनझुनवाला,महादेवराव महल्ले,अनिलखोडे ,दिपक पालिवाल,रविंद्र तायडे, भाष्कर दांदळे यांच्यासह ग्रामीण व शहर भाजपा,भाजयुमो पदाधिकारी कार्यकर्ते, नागरिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.