नाशिक महापालिकेसह डॉ.झाकीर हुसेन रुग्णालयाच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे साधला संवाद नाशिक विभागातील सर्व रूग्णालयांचे अग्निप्रतिबंधक, बांधकाम व विद्युत ऑडिट करण्याच्याही सूचना नाशिक : दिनांक २४ (जिमाका वृत्त... Read more
सांगली दि. 24 (जि.मा.का.) : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रूग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत असल्यामुळे रूग्णांना बेड्स, ऑक्सिजन व रेमडेसिवीर औषधाची कमतरता भासत आहे. यावर उपाययोजना म्हणून प्रशासनामार्फत बेड्सची संख्या वाढविण्यावर भर देण्... Read more
मुंबई, दि २४ : राज्यात रेमडेसिवीरच्या तुटवड्यामुळे निर्माण झालेल्या समस्येकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधले होते तसेच प्रधानमंत्र्यांना देखील पत्राद्वारे विनंती केली होती. आज केंद्राने राज्यासाठी ३० एप्रिलपर्यंत ४ लाख ३... Read more
MEDD-REPORT-22-04-2021Download Read more
उच्चस्तरीय समितीत सात जणांचा समावेश – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती नाशिक, दि.21 : महानगरपालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती होऊन झालेल्या दुर्घटनेत 22 रुग्णांनी आपला प्राण गमावला आहे. ही घटना अत्यंत दुर्देवी... Read more
कोविड विरोधातील लढाईत कामगार संघटनांचे सहकार्य महत्त्वाचे मुंबई, दि. २२ : गेल्या वर्ष ते सव्वा वर्षाहून अधिक काळ आपण कोविड संसर्गाशी लढत आहोत. येणाऱ्या वर्षभरात कोविड संसर्गाशी मुकाबला करीत असताना राज्यातील उद्योगधंदे सुरु राहण्याबरोबरच राज... Read more
नालेसफाई, रस्त्यांची दर्जोन्नती, प्रस्तावित भूमिगत टाक्यांची कामे, माहीम किल्ला ते वांद्रे किल्ला दरम्यान नियोजित बोर्ड वॉक प्रकल्प, पवई तलावाचे जतन आणि सौंदर्यीकरणाची घेतली माहिती मुंबई, दि. २२ : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये सुरु... Read more
कोविड-१९ चा प्रसार थांबविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने काही निर्बंध व मार्गदर्शक तत्त्वे जारी केले आहेत, जे १ मे २०२१ च्या सकाळी सात वाजेपर्यंत अंमलात राहतील. परंतु महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेता सदर निर्बंधांमध्ये का... Read more
मुंबई, दि. १८ :- कोविड – १९ च्या पार्श्वभूमी व अडचणी निर्माण होऊन विद्यार्थ्यांना महाडीबीटी प्रणालीवर अर्ज सादर करण्यास विलंब होत आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती व फ्रिशिपच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी विजाभज, इमाव व विमाप्... Read more
नवी दिल्ली, दि. १८ : माणसांना प्रेमाने जोडणारे आणि भक्ती, बंधुभाव, एकता व समानतेचा विचार देणारे संत नामदेव, संत ज्ञानेश्वर आदी महाराष्ट्रातील संतांचा शीख व काश्मिरी तत्वज्ञानावर महत्त्वाचा प्रभाव असल्याचे मत प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते संजय नहार... Read more
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) दि. 18 – कुडाळ येथील महिला रुग्णालय येथे 1 हजार लिटर प्रति मिनीट, कणकवली येथे 500 लिटर प्रतिमिनीट आणि सावंतवाडी येथे 500 लिटर प्रति मिनीट क्षमतेचे ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येणार आहेत. तसेच जिल्हा नियोजन समितीच्या... Read more
नागपूर दि.18 : शालिनीताई मेघे रुग्णालय व अनुसंधान केंद्र वानाडोंगरी येथे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत व विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी भेट दिली. रुग्णालयातील वैद्यकीय व्यवस्थेचा यावेळी त्यांनी आढावा घेतला. रुग्णालयातील कोविडग... Read more
महिला व बालविकासमंत्र्यांचा मेळघाटातील दुर्गम गावांत दौरा; महिला वनकर्मचाऱ्यांशी साधला संवाद अमरावती, दि. १८ : महिला कर्मचाऱ्यांनी कुठल्याही प्रकारचा छळ, अन्याय मुळीच सहन करता कामा नये. अन्यायाचा वेळीच प्रतिकार केला पाहिजे. कुठेही गैरप्रकार होत... Read more
अकोला,दि.१४(जिमाका)– कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाने आज रात्रीपासून पंधरा दिवस राज्यात संचारबंदी घोषित केली आहे. या संचार बंदी च्या काळात नागरिकांनी घरातच राहावे व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री ओम... Read more
नवी दिल्ली,दि. १४ :ज्येष्ठ पत्रकार तथा लेखक विजय नाईक हे “दिल्लीतील महाराष्ट्र ” या विषयावर उद्या १५ एप्रिल २०२१ रोजी महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे २८ वे पुष्प गुं... Read more
● महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या शैक्षणिक इमारतीचे उद्घाटन ● न्यायाधीश भूषण गवई विद्यापीठाचे कुलपती होणार नागपूर, दि. 14 : न्यायव्यवस्था हा लोकशाही व्यवस्थेचा अतिशय महत्त्वाचा स्तंभ आहे. तो मजबूत करण्यासाठी उत्तम दर्जाच्या विधी शिक्षणा... Read more
अमरावती, दि. १४ : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात लिहिलेल्या भारतीय संविधानामुळेच महिलांसह सर्वांना मतदानाचा अधिकार मिळाला आहे. महिलांना मतदानाचा अधिकार मिळावा म्हणून इंग्लंडमधील महिलांनी अनेक आ... Read more
नागपूर,दि.14: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या काळातील भारतीय समाजरचनेचा, येथील अनिष्ठ रुढी-परंपरांचा आणि अस्पृश्यतेचा जवळून अनुभव घेतला. त्यामुळे भारतीय समाजरचनेत येथील उच्चवर्णीय समाजाने अस्पृश्य समाजाला बहिष्कृत केले होते. त्य... Read more
मुंबई, दि. 14 : गेल्या वेळेस आपण कोरोनाचा संसर्ग रोखून दाखविला होता, मात्र आत्ताची परीक्षा अधिक कठीण व आव्हानात्मक आहे त्यामुळे ‘ब्रेक दि चेन’ मधील निर्बंधांची अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी होईल याकडे सर्व जिल्हाधिकारी तसेच पोलीस यंत्रणेने लक्ष द्... Read more
(१४ एप्रिल १८९१—६ डिसेंबर १९५६). एक थोर भारतीय पुढारी, अस्पृश्यांचे नेते व भारतीय संविधानाचे शिल्पकार. रत्नागिरी जिल्हात मंडणगडाजवळ असलेले आंबडवे हे त्यांचे मूळ गाव. त्यांचे वडील रामजी सकपाळ हे लष्करात सुभेदार मेजर होते. ते महू येथे असताना आंबे... Read more