विठ्ठल मोहनकर
तालुका प्रतिनिधी हिंगोली
हिंगोली: वसमत येथे झालेल्या ढगफुटी संदर्भात वंचित राहीलेल्या नुकसान ग्रस्तांचे पंचनामे करून तात्काळ त्यांना मदत द्यावी अशे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले . यावेळी हिंगोली जिल्हा काँग्रेस प्रभारी अँड मा.सचीन नाईक यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले . यावेळी उपस्थित मुनीर पटेल, हरीभाऊ शेळके, अजगर पटेल महीला काँग्रेस च्या जैस्वाल मॅडम, विपुल रसाळ, आदी कांग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.