मुंबई : तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर राज्याच्या आणि देशाच्या राजकारण... Read more
मुंबई : शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला एक मंत्र दिला. तो आयुष्यभराचा मंत्र आहे. ‘तू काही पाप केलं नसशील, गुन्हा केला नसेल तर कुणाच्या बापाला घाबरू नका’…आज मु... Read more
मुंबई : गेल्या काहि महिन्यांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा आणि वादाचा विषय ठरलेल्या १२ भाजपा आमदारांचं निलंबन अखेर मागे घेण्यात आलं आहे. हिवाळी अधिवेशनात देखील यासंदर्भात मोठा गदार... Read more
मुंबई : राज्यातील दुर्गम भागांना रस्त्याने जोडण्यासाठी नागपूर-मुंबई द्रुतगती मार्गाचा विस्तार करण्यात येणार आहे. नक्षलग्रस्त जिल्ह्यातील नागपूर ते गोंदिया आणि गडचिरोली असा 450 किमी लांबीचा द... Read more
मुंबई : विधानसभा निवडणूक लढवताना 2014 मध्ये उमेदवारी अर्ज दाखल करताना मुंबईच्या या घरावर आम्ही कर्ज घेतले होते. त्या घराचा उल्लेख करण्याऐवजी कर्ज घेतलेल्या रकमेचा उल्लेख केला होता. हा काही ग... Read more
मुंबई : विविध मांगण्यासाठी संप पुरकारेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाविरोधात स्थापन कऱण्यात आलेल्या त्रिसदस्यीय समितीचा अहवाल अंतिम टप्प्यात आहे. मात्र, अद्याप पूर्ण झालेला नाही, त्यामुळे अहव... Read more
मुंबई : दीदींच्या स्मारकावरून जो वाद सुरू आहे. तो राजकारण्यांनी थांबावावा. दीदींच्या बाबतीत कोणतेही राजकारण करू नये. लता दिदींच स्मारक शिवाजी पार्क येथे बनाव अशी मंगेशकर कुटुंबाची इच्छा नाही... Read more
मुंबई : सध्या कोविड संसर्गाची तिसरी लाट पूर्णपणे नियंत्रणात आली आहे. यासोबतच संपूर्ण राज्यात दररोज आढळणाऱ्या बाधितांची संख्याही मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. याशिवाय पुढील आठवड्यापर्यंत नागर... Read more
मुंबई : गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन झाले. गेल्या २८ दिवसांपासून त्यांची प्रकृतीशी झुंज सुरु होती. त्यांची कालपासून (ता.०६) प्रकृती पुन्हा बिघडल्याने चिंताजनक झाली. काल त्यांनी... Read more
अधिकारनामा ऑनलाईन : सूरसाम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती खालावली आहे. यामुळे त्यांनी आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले असून पुन्हा त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याची माहिती एका वृत्तसंस्थे... Read more
मुंबई : ‘मुलगी झाली हो’, या मालिकेमधून अभिनेते किरण माने यांना काढल्यानंतर सर्व स्तरातून संमिश्र प्रतिक्रिया आल्या. मनोरंजनविश्वात आणि राजकीयविश्वात चांगलीच चर्चा झाली. आता प्रकरणाला वेगळं व... Read more
मुंबई : राज्य सरकारच्या वादग्रस्त ठरलेल्या वाईनविक्रीचा निर्णय आता सरकार मागे घेण्याची शक्यता आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलेल्या एक विधानावरुन या च... Read more
मुंबई, दि. 31 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या... Read more
मुंबई, दिनांक १ : वाढती बेरोजगारी, महागाई आणि सातत्याने कमी होत चाललेलं उत्पन्न यामुळे सर्वसामान्यांच्या मनात प्रचंड अस्वस्थता आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योग... Read more
मुंबई, दि. 31 : प्रजासत्ताक दिनी नवी दिल्ली येथील संचलनात महाराष्ट्र नॅशनल कॅडेट कॉर्प्स (एनसीसी) संचालनालयाने सात वर्षानंतर मोठ्या फरकाने प्रतिष्ठेच्या ‘प्रधानमंत्री ध्वज’ चे विजेतेपद पटका... Read more
मुंबई, दि. 31 : अवयवदान करण्याची चळवळ व्यापक होण्यासाठी ‘हर घर है डोनर’ मोहीम उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले. अवयवदान चळवळ व्यापक व्हावी यासाठी ‘हर... Read more
मुंबई : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा आणि कॉलेजेस बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला होता. परंतु आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचं दिसल... Read more
किरण कुमार निमकंडेजिल्हा प्रतिनिधी अकोला तेजाभिमान राजा म्हणून इतिहासात अजरामर झालेले महाराणा प्रताप यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी व त्यातून प्रेरणा मिळविण्यासाठी माझगाव येथील महाराणा प्... Read more
मुंबई दिनांक २२ : नंदूरबार जिल्ह्यात आदिवासी विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या ३० आश्रमशाळा तसेच एकलव्य शाळांमधील ११ हजार विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या सेंट्रल किचनमुळे विद्यार्थ्यांच... Read more
मुंबई, दि. 21 : राज्यातील क्रीडा संस्कृतीस प्रोत्साहन मिळण्याकरिता व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू निर्माण व्हावेत, यासाठी सुसज्ज, सर्व सुविधांयुक्त क्रीडा संकुले उभारण्याकरिता क्रीडा संकु... Read more