आनंद कुरुडवाडे सर्कल प्रतिनिधी रामतीर्थ
मन्याड नदी किनाऱ्या लगतच्या गावातील नागरिक पशुदन रस्ते पूल इतर वस्तू यांची खबरदारी घेणेबाबत सर्व संबंधिताना निर्देश व्हावेत असे कळविण्यात आले खतगाव विजेच्या गडगडासह पावसाने जोरदार हजेरी लावल्याने रामतीर्थ सर्कल पावसाने कहर केल्याने नागरिक व शेतकऱ्यांची एकच तारांबळ उडाली. खतगाव रात्री १ ऑगस्ट पासून सुरु असलेल्या ढगफुटी सुदृष्य पावसामुळे नदी , नाले , ओढे भरून वाहत असल्याने खतगाव परीसरातील भागामध्ये ढगफुटी झाल्यामुळे मन्याड नदी भरून वाहत आहे भरल्यानंतर पाण्याचा जास्त पाऊस पडले. हे पाणी मोठ्या प्रमाणात पडत असल्याने सोया,मुघ,उडीद वाहून गेल्याने पिकांचे नुकसान झाले. मा.तहसीलदार तथा दंड आधिकारी बालाजी मिटेवाड बिलोली, आदमपूर मंडळ आधीकारी निलेश पंगे कर्तव्यदक्ष. तलाटी सगरोळी सज्जचे धनंजय माळेगावकर व तसेच केसराळी व गंजगाव सज्जचे कर्तव्यदक्ष तलाटी चक्रधर जाधव यांनी पाहणी करून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिले. उपस्थित गोविंद पाटील,मल्लेश पेटेकर,गोविंद पेटेकर .