रितेश टीलावतग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा तेल्हारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या ९वर्षातील सेवा,सुशासन आणि गरिब कल्याण योजनांची महिती गावागावात सर्वसामान्य नागरिकांपर्यत पोहचविण्यासाठी भाजपचे अकोला लोकसभा प्रमुख अनुप धोत्रे यांनी तेल्हारा परिस... Read more
कैलास खोट्टेतालुका प्रतिनिधी संग्रामपूर सोनाळा येथे सर्व गावकऱ्यांनी जगन्नाथ रथाचे दर्शन घेऊन पुष्प उधळून स्वागत केले.यामधे गजानन महाराज मंदिरापासून जगन्नाथ रथ पूर्ण गावातून प्रदक्षणा घालून यात्रा पूर्ण झाली.यामध्ये पुरुष,महिला,ज्येष्ठ नागरिक,दु... Read more
अविनाश पोहरेब्युरो चिफ, अकोला डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नित श्रीमती सुमित्राबाई अंधारे कृषि महाविद्यालय शिरला अंधारे ता पातूर जी अकोला,यांच्या वतीने आंतरमहाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धा चे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेचे उद्... Read more
बबनराव धायतोंडेजिल्हा प्रतिनिधी पुणे पुणे : पुण्याची शान आणि आख्या महाराष्ट्राला आपल्या लावणीने वेड लावल आणी त्यांच्या आदाकारीवर आवघा महाराष्ट्र फिदा झाला त्या. लावणी सम्राज्ञी सुरेखाताई पुणेकर यांनी दिनांक २१/०६/२३ रोजी .तेलंगणा राज्याचे मुख्यम... Read more
सतिश गवईतालुका प्रतिनिधी उरण उरण : सदर दाखले ऑनलाईन मिळत असल्याने दाखले मिळविण्यासाठी शासकीय सेतू केंद्रात अनेक अर्ज दाखल केले आहेत. परंतु गेली ३ ते ४ दिवसांपासून उरणमधील नव्हेतर राज्यातील सर्वच शासकीय सेतू केंद्रावरील इंटरनेट सेवा खंडीत झाली आह... Read more
विश्वास काळेग्रामीण प्रतिनिधी उमरखेड उमरखेड शहराच्या मध्यभागी असलेल्या सारडा पेट्रोल पंपाला आग लावण्याचा प्रयत्न काही अज्ञात व्यक्तीने केला असून त्यांचा तो प्रयत्न यशस्वी झाला नाही अज्ञातांनी पेट्रोल पंपाच्या जवळ असलेले टायर पेटवून दिले आणि पेट्... Read more
विश्वास काळेग्रामीण प्रतिनिधी उमरखेड उमरखेड : मार्च 2023 मध्ये प्रचंड गारपीट होऊन उमरखेड तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाल्याचा सहकारी नोंदी झाले आहेत व शासनाने बाधित शेतकऱ्यांना आपात्कालीन निधी वितरित करण्याच्या आदेशही शासनाने काढ... Read more
सय्यद मुहाफिजशहर प्रतिनिधी अहमदनगर अहमदनगर – धारदार तलवारीसह हत्यारांचा साठा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त केला असून तीन आरोपींना अटक केली आहे. अहमदनगर शहरातील भिंगार नाला रोडवरून एक इसम तलवारीसह शस्त्रसाठा घेऊन येणारं असल्याची माहिती स... Read more
हनुमान बर्वेशहर प्रतिनिधी वाशिम हिंगोली जिल्ह्यातील लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी पक्षामधील कार्यकर्ते पदाधिकारी व तसेच सहकारी यांच्या एकजुटीने बैठक आयोजित केली होती. यामध्ये पक्षाचे मत व कार्यकर्त्यांची उत्सुकता व सर्वांचे विचार ऐकून घेऊन. पक्षाच... Read more
अजीज खानशहर प्रतिनिधी ढाणकी ढाणकी : येथील विनोद शिवाजी गोपेवाड यांचा करंट लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेबद्दल शहरात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे. कुणी म्हणत आहे की तो झाडावरील मऊळ झाडण्यास गेला असता त्याला करंट लागला, तर को... Read more
सुधीर जाधवजिल्हा प्रतिनिधी सातारा सातारा : दि. 21 दोन राजांमध्ये संघर्ष उफाळला. कारण होत, महामार्ग लगत असलेली, 16 एकर सातारा बाजार समितीची जागा. या जागेवर आ. शिवेंद्रसिंह राजे यांनी बाजार समितीसाठी नवीन इमारतीचे नियोजन केले आहे. इमारतीच्या भूमिप... Read more
मोहन चव्हाणतालुका प्रतिनिधी परळी वैजनाथ परळी. आज दि: 22 जून 2023 परळी शहरात दोन गटात झालेल्या तुंबळ हाणामारीत भयानक राडा झाला असून यामध्ये एक व्यक्ती जागीच ठार झाल्याची खळबळजनक घटना परळी शहरातील बरकत नगर ते जिल्हा परिषद कन्या शाळा रस्त्यावर दोन... Read more
मुंबई : जुन्या पेन्शन योजनेतील आर्थिक लाभ २००५ नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांनाही देण्यात येतील, असे आश्वासन मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी गुरुवारी राजपत्रित अधिकारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना दिले. महागाई भत्त्यातील ४ टक्क्यांची वाढ लवकरच लागू केली जाई... Read more
मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या वतीने ४ हजार ८२ घरांसाठीच्या लॉटरीकरिता अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली असली तरी यंदाच्या लॉटरीतील घरांच्या किमती अव्वाच्या सव्वा असल्याने अद्यापही त्यास अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. म्हाडाकडून गुरुवारी रात... Read more
मुंबई : वैद्यकीय शिक्षण विभागाच्या इतिहासात प्रथमच सर्व मेडिकल कॉलेजांची आणि संलग्न रुग्णालयांची मासिक कामगिरी पाहून रँकिंग देण्यात आले आहे. त्यासाठी काही निकष ठरविण्यात आले असून त्यात अंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ मेडिकल कॉलेज अव्वल ठरले... Read more
जळगाव : विद्यार्थ्यांच्या आधार प्रमाणीकरणाचा शेवटचा टप्पा शिक्षण संस्थांसाठी अडचणीचा ठरत असून, राज्यातील ३० हजार शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीती आहे. त्यामुळे आधारला पर्यायी व्यवस्था शिक्षण विभागाने स्वीकारावी, अशी मागणी संस्थाचालक करत आहेत. राज्य... Read more
मुंबई : शिक्षकांची ३० हजार पदे भरण्याचा निर्णय घेतानाच शालेय शिक्षण विभागाने शिक्षकांच्या बदलीबाबत कठोर निर्णय घेतला आहे. त्यानुसार यापुढे शिक्षकांना आंतरजिल्हा बदली घेता येणार नाही. नवीन भरतीतील शिक्षकांसाठी आंतरजिल्हा बदली करताना जुन्या शिक्षक... Read more
मुंबई : राज्य सरकार लवकरच नवे सागरी विकास धोरण आणणार आहे. त्यात, भाडेपट्ट्यावर जमिनी देतानाच्या सवलती, फ्लोटेल्सच्या, ॲम्फिबियन बसेस, हाऊस बोटस् आणि सीप्लेन्सच्या तिकीट दरात सवलत आदींचा समावेश असेल. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लवकरच या धोरणाला... Read more
मुंबई : गेल्या काही वर्षांपासून डॉक्टरांवरील हल्ल्यांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. या हल्ल्यांना चाप लावण्यासाठी कायद्याची निर्मितीही करण्यात आली आहे. मात्र, तरीही हल्ले काही थांबत नाहीत. आता यावर उपाय म्हणून डॉक्टरांनी स्वत:च्या बचावासाठी... Read more
नवी दिल्ली : यंदा मान्सूनची चाल चक्रीवादळामुळे मंदावली आहे. पावसाळा सुरू होऊन १५ दिवस होऊनही आतापर्यंत निम्म्या राज्यांमध्येही तो योग्य प्रकारे पोहोचलेला नाही. पावसाची चातकाप्रमाणे प्रतीक्षा करीत असलेल्या जनतेला दिलासा मिळणार आहे. तहानलेल्या महा... Read more