शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी, या संत तुकाराम यांच्या ओवीचा अर्थ खूप गहन आहे. देशाचे भविष्य हे देशातील बालके आहेत. या बालकांचे आरोग्य उत्तम असणे हे देशाचे भवितव्य उज्ज्वल असल्याचे द्योतक आहे. हे भविष्य जिच्या कुशीत जन्मते ती मात... Read more
अकोला,दि.७(जिमाका)- जिल्ह्यातील प्रत्येक दिव्यांग व्यक्तीची नोंद व त्याची सर्व अनुषंगिक माहिती संकलन करण्यासाठी जिल्ह्यात दिव्यांग सर्व्हेक्षण राबविण्यात येत आहे. या सर्व्हेक्षणामुळे दिव्यांगांचे जीवनमान उंचावण्यासाठी मूलग... Read more
अकोला,दि.७(जिमाका)- जिल्ह्यात पूर व अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या घरांचे पंचनामे पूर्ण झाले असून सानुग्रह अनुदान वितरण बऱ्यापैकी झाले असले तरी ज्यांच्या घरकुलांचे नुकसान झाले आहे ती घरे विविध घरकुल योजनांच्या माध्यमातून पुन्हा उभारता... Read more
अकोला,दि.7(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 370 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 370 अहवाल निगेटीव्ह तर शुन्य अहवाल पॉझ... Read more
अकोला,दि.7(जिमाका)- शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्ह्यात दि. 3 ऑगस्ट रोजी निर्बंध शिथीलतेबाबतचे आदेश निर्गमित केले होते. या आदेशात अंशत: बदल करुन बार रेस्टॉरेन्ट व मद्यविक्रीच्या वेळेत बदल करुन सुधारित आदेश जिल्हाधिकारी... Read more
वृषभ दरोडेराळेगाव तालुका प्रतिनिधी राळेगाव : पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या आंजी येथे कित्येक वर्षापासुन देशी दारू तसेच हातभट्टिचा व्यवसाय जोरात सुरू होता गावातील काही बचत गटाच्या महिलांनी राळेगाव पोलीस स्टेशनमध्ये जाऊन राळेगाव ठाणेदार यांना... Read more
मुंबई, दि. 6 : राज्यातील बालगृहातील 209 विद्यार्थ्यांनी उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत (इयत्ता 12 वी) उत्तीर्ण होऊन उज्ज्वल यश मिळवले आहे. कौटुंबिक प्रेम आणि सुरक्षित वातावरण हेच यश मिळवण्यामागचे गमक असते असे ना... Read more
मुंबई, दि. ६ : राज्यात काही जिल्ह्यात पहिल्या टप्पा म्हणून काही निर्बंध शिथिल केले आहेत. त्याबाबतच्या परिणामांचा आणि अजूनही गंभीर परिस्थिती असलेल्या जिल्ह्यांचा आढावा घेऊन, हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांना वेळ वाढवून देण्याबाबत निर्णय घेण्यात... Read more
मुंबई दि ७: कोणीतरी काही करेल याचा विचार न करता बेस्टने स्वत: पुढाकार घेऊन इलेक्ट्रीक बस आणण्याचे क्रांतिकारी पाऊल टाकले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. बेस्टच्या ७४ व्या वर्धापन दिनानिमित्त पुनर्विकसित माहिम बसस्थानक... Read more
मुंबई, दि. ६ :- मुंबईतील वरळीच्या गजबजलेल्या सेंच्युरी बाजार सिग्नल जवळ उभारण्यात येणाऱ्या पोलीस चौकीचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवारी भूमिपूजन करण्यात आले. महापौर किशोरी पेडणेकर यावेळी त्यांच्यासमवेत होत्या. स्था... Read more
मुंबई, दि. ७ :- “टोकियो ऑलिंपिकमध्ये 87.58 मीटर भाला फेकून स्पर्धेतलं ऑलिंपिक सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राचं कौतुक करायला शब्द अपुरे आहेत. देशाला मैदानी खेळांमधलं पहिलं वैयक्तिक सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या नीरज चोप्रानं आज इतिहास रचला आहे... Read more
मुंबई, दि. ७ :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टोकियो ऑलिंपिकमध्ये भालाफेक मध्ये सुवर्ण पदकाला गवसणी घालणाऱ्या नीरज चोप्रा याचे अभिनंदन केले आहे. मुख्यमंत्री अभिनंदन संदेशात म्हणतात, ऑलिंपिक मधील भारतीयांच्या सहभागाचा आनंद द्विगुणित करणारी,... Read more
मुंबई दि. ७ : राज्य शासनाच्यावतीने गरीब व गरजू घटकांसाठी सुरू असलेल्या शिवभोजन थाळी योजनेचा आजपर्यंत पाच कोटीहून अधिक लोकांनी लाभ घेतला आहे. आत्तापर्यंत शिवभोजन योजनेअंतर्गत 5 कोटी 51 लाख 69 हजार 292 थाळ्यांचे वितरण करण्यात आले आहे. 15 एप्र... Read more
गोकुळ हिंगणकरतालुका प्रतिनिधी तेल्हारा तेल्हारा:-महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचे आढावा बैठक आज ०८ ऑगस्ट शनिवार रोजी तेल्हारा शहरातील विश्रामगृह येथे संपन्न झाली यावेळी महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचे तेल्हारा तालुका अध्यक्ष विलास बेलाडकर यांच्या... Read more
https://www.youtube.com/watch?v=DjqjCzKqSFM Read more
टोकियो : भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये आज इतिहास रचत सुवर्णपदकाला गवसणी घातली. भारताला १३ वर्षांनी ऑलिम्पिकमध्ये हे सुवर्णपदक मिळाले आहे, यापूर्वी नेमबाजपटू अभिनंव बिंद्राने भारताला पहिले सुवर्णपददक जिंकवून दिले होते. भार... Read more
केंद्र सरकारने Johnson and Johnson च्या लसीला आपातकालीन वापराची परवानगी दिली आहे. त्यामुळे भारतात सध्या परवानगी असलेल्या लसींमध्ये अजून एका लसीची भर पडली आहे. त्यामुळे आता भारताकडे करोनाविरोधात एकूण ५ लसी असणार आहेत. याआधी कोविशिल्ड, कोवॅक्सिन,... Read more
राज्यात ज्या ११ जिल्ह्यात कोरोनाविषयक तिसऱ्या स्तरावरील निर्बंध कायम आहेत त्या सर्व जिल्ह्यांत अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत लसीकरणाच प्रमाण अत्यल्प असल्याचंही निदर्शनास आलं आहे. निर्बंध कायम असलेल्या जिल्ह्यांमध्ये पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापू... Read more
नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi सरकारने ड्रायव्हिंग लायसन्सविषयी (Driving license) नियमात बदल केले आहेत. त्यामुळे ड्रायव्हिंग लायसन्सची प्रक्रिया आता आणखी सोपी होणार आहे… रस्ते आणि महामार्ग मंत्रालयाने (ministry of road transport and... Read more
अजिंक्य मेडशीकरतालुका प्रतिनिधी मालेगांव मालेगांव तालुक्यातील वनपरिक्षेत्रानील अमाना वर्तुळा अंतर्गत येत असलेल्या तपोवन नियत क्षेत्रामध्ये मालेगांव येथील विलास अर्जुन बळी यांच्या शेतामध्ये तीन अज्ञात इसम मोर व वन्यप्राणी ससा यांची शिकार करीत असल... Read more