जय वारकरी
ग्रामीण प्रतिनिधी केळापूर
केळापूर : करंजी( रोड )हे गाव राष्ट्रीय व राज्य महामार्गांवर बसलेले तालुक्यात सर्वात मोठे गाव आहे या गावाची लोक संख्या पाहतो म्हटले तर अंदाजे 8ते 9 हजाराच्या आसपास आहे आणि आजूबाजूला छोटे मोठे 35 खेडे आहे पांढरकवडा करंजी वरवून अवघ्या 17किमी अंतरावर आहे तरी पण मोठी बाजारपेठ असल्यामुळे करंजित लोकांची वर्दळ जास्त राहते त्यात महिला करिता येथे कोणतेही शासकीय सोचालय नाही आहे म्हणून महिलांची कुचबना होताना दिसत आहे त्या करिता करंजी येथे लवकरात लवकर ग्रामपंचायत मार्फत सोचलायची वेवस्था करावी ही मागणी जोर धरत आहे ही मागणी पूर्ण न झाल्यास ग्रामपंचायत समोर आमरण उपोषण अरण्याचा इशारा करंजी येथील काँग्रेस चे सुंदरदास कांबळे सर नारायण वासेकर जय वारकरी अतुल चोपडा यांनी दिल.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)