गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा:-तेल्हारा तालुक्यातील खरीप हंगाम बहरावर असतानाच पावसाने जोरदार मुसंडी मारत पिकांची दाणादाण उडविली. त्यानंतर पुन्हा परतीच्या पावसाने हाहाकार माजवत पिके जमीनदोस्त केली. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्याची भाषा वापरत दिवाळीपूर्वी आर्थिक मदत देण्याची आरोळी फोडली. परंतु, दिलेल्या आरोळीत केवळ नेहमीच्याच सरकारप्रमाणे प्रलोभनांची खैरात असल्याचे दिसून आले.शेतकऱ्यांच्या खरीप हंगामाला गेल्या ५ वर्षांपासून अतिवृष्टी व आहे. ऐन पिकाची रास घरात सोयाबीनच्या शेतात संपूर्ण गवतच गवत झाल्याने रोटाव्हेटर फिरविले. त्यामुळे शेतकन्यांचा एकप्रकारे नैसर्गिक संकटाचे ग्रहणलागले येण्यापूर्वीच पिके मातीमोल होत आर्थिक आधारच हरवला. आहेत. नेमके तेच संकट याही वर्षी विनाशकारी अतिवृष्टीने खरिपातील शेतकऱ्यांच्या पदरी पडले. उडीद पिकांची दाणादाण उडविल्याने सोयाबीनचा काढणीचा वेळ जवळ शेतकऱ्यांमध्ये निराशा पसरली. येताच अतिवृष्टीने थैमान घातले. परिणामी, समोर येणारा दिवाळी सण उभी पिके सहून गेली, सोंगलेले साजरा कसा करायचा, असा मोठा सोयाबीन, उडीद सडून गेले, प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा झाला फुटलेले कपाशीचे बोंड काळे पडले, होता. त्यामुळे अतिवृष्टीमुळे कधी नव्हे एवढ्या शेतजमिनी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना खरडून गेल्या, ज्वान्या काळ्या दिवाळीपूर्वी आर्थिक मदत देण्याची पडल्या, तुरीचे झाडे जागच्या जागी घोषणा नेहमीच्याच सरकारप्रमाणे सडले, अनेक शेतकयांनी उभ्या तत्कालीन सरकारने केली होती.मात्र, मदत नेमकी सरसकट शेतकऱ्यांना की केवळ अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ? हे अजूनही अनुत्तरित आहे. परंतु, केवळ ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचा सर्व्हे करण्यात आला होता, त्यांचाच समावेश असल्याचे बोलल्या जात होते किंवा ज्यांनी ऑनलाइन तक्रार दाखल केली होती, त्यांनाच मदत मिळणार असल्याचे चर्चिल्या जात आहे. परंतु, यापैकी कोणत्याच शेतकऱ्यांला दिवाळी संपून ८ दिवस झाले तरी कवडीचीही नुकसान मदत मिळाली नाही. त्यामुळे केवळ अतिवृष्टीच्या काळात ‘शेतकऱ्यांनो घाबरून जाऊ नका, सरकार तुमच्या पाठीशी आहे असे केविलवाणे वापरणान्या शब्दाला आजरोजी शासन पूर्णपणे विसरले असल्याचे दिसत आहे.आम्ही दिलेल्या शब्दाला वचनबद्ध राहू असे सरकार स्थापनेवेळी वापरलेले शब्द आज कितपत खरे आहेत, हे सर्वांना समजून चुकले आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत देऊ अशी वल्गना करणाऱ्या सरकार विरोधात शेतकरी रोष व्यक्त करीत आहेत.