मुंबई : राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यापासूनच विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून राजकारण तापल्याचं पाहायला मिळालं आहे. गेल्या ८ दिवसांपासून ही निवडणूक कधी होणार? याच अधिवेशनात होणार का? कशी होणार? राज्यपालांची मंजुरी कधी मिळणार? अ... Read more
मुंबई : येत्या २ जानेवारी रोजी राज्यभर होऊ घातलेल्या एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोग पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचा निर्णय आयोगामार्फत जाहीर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या निर्णयासोबत ही परीक्षा पुन्हा कधी घेतली जाणार, याची तारीख ज... Read more
मुंबई : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता देखील आज अतिशय गोंधळात झाली. विरोधकांच्या गोंधळातच विद्यापीठ सुधारणा विधेयक मंजूर झालं. यानंतर माध्यमांशी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. फडणवीस म्हणाले... Read more
मुंबई, 28 डिसेंबर : राज्यात ओमिक्रॉनच्या (Omicron cases) केसेस वाढत चालल्या असून एकूण रुग्णांपैकी बहुतांश रुग्ण (Maximum cases) हे मुंबई आणि MMRDA परिसरात (Mumbai circle) असल्याचं आढळून आलं आहे. तर दुसरीकडे, आज मुंबईमध्ये एकाच दिवशी कोरोनाची धक्... Read more
गोकुळ हिंगणकरतालुका प्रतिनिधी तेल्हारा तेल्हारा : तेल्हारा येथे भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश अण्णा टिळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त शासकीय ग्रामीण रुग्णालय तेल्हारा येथे रुग्णांना फळ व बिस्कीट चे वाटप करण्यात आले. यावेळी अजय बंड, लखन र... Read more
The pandemic offers pushed companies in all sectors to adopt new, digital solutions. The board of administrators had likewise to change. So , to what level has the super fast digitalization regarding the the pandemic extended to onboard operatio... Read more
महेश निमसटकरतालुका प्रतिनिधि भद्रावती भद्रावती,दि.२८:-गावागावांत आरोग्य शिबीरांचे आयोजन करुन गरीब, शेतकरी, शेतमजूर,दिव्यांग यांना मोफत उपचार मिळणे गरजेचे असून आरोग्य शिबीरे काळाची गरज असल्याचे मत ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष तथा गुरुदेव प्रचारक डॉ.अ... Read more
शिर्डी : शिर्डीच्या साईबाबांचं मंदिर 31 डिसेंबरला बंद राहणार आहे. नव्या वर्षात लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर साईसंस्थानाने हा निर्णय घेतलाय. 1 जानेवारीला सकाळी सहा वाजता शिर्डीचं साई मंदिर उघडणार आह... Read more
मुंबई – सूर्याभोवती प्रदक्षिणा करणारी पृथ्वी ३६५ दिवस केव्हा पूर्ण करते, ते आपल्याला काय जगालाही कळत नाही! इतके भरभर दिवस पुढे सरकत राहतात, बघता बघता सुमारे ३५८ दिवस गेले, १२ महिनेही संपत आले आणि वर्ष देखील संपायला आले, आता सर्वांना न... Read more
मुंबई : कोविडमुळे गेले दोन वर्षे लागोपाठ नागपूर येथे हिवाळी अधिवेशन आयोजित न करता मुंबई येथेच खबरदारी घेत हिवाळी अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. मात्र पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूर येथे घेण्याबाबत कामकाज सल्लागार समितीच्या समन्वयाने निर्णय... Read more
मुंबई : एक जानेवारीपासून वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) प्रणालीमध्ये करांचे दर आणि प्रक्रियेशी संबंधित अनेक बदल होणार आहेत. यामध्ये ई-कॉमर्स सेवा प्रदान करणार्यांवर परिवहन कर आणि रेस्टॉरंट क्षेत्रात दिल्या जाणार्या सेवांवरील कराचाही समावेश आहे. तसेच... Read more
मुंबई : राज्यात थंडीची लाट सुरू झाल्याने सर्वत्र समाधानाचे वातावरण आहे. शेतपिकांसह अन्य बाबींना थंडी पोषक आहे. उबदार कपड्यांसह पोषक वस्तूंच्या खरेदीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळत आहे. मात्र, आता भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या इशाऱ्... Read more
पुणे : कुख्यात गुन्हेगारांना (Criminals) पकडण्यासाठी गेलेल्या पिंपरी चिंचवड पोलीस दलावर गुन्हेगारांनी गोळीबार (Firing) केल्याची घटना समोर आली आहे.या घटनेदरम्यान पोलिसांनीदेखील क्रॉस फायरिंग करत गुन्हेगारांच्या दिशेने दोन राउंड फायर केले. या दरम्... Read more
मुंबई : राज्यात करोना संसर्गासोबतच ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येतही दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यातच राज्यातील शाळा आणि महाविद्यालयांच्या बाबतीत राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी मोठे विधान केले आहे. ‘करोना संसर्ग पुन्हा वा... Read more
तुम्हीही नवीन वर्षात फिरायला जायचा प्लॅनिंग करत आहेत का? जर सुट्टीत कोणत्याही धार्मिक स्थळाला भेट देण्याचा तुम्ही विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्या उपयोगाची ठरणार आहे. भारतीय रेल्वेने तुमच्यासाठी पुन्हा एक खास ऑफर आणली आहे.(Opportunity to visi... Read more
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (एस.टी) शासनात विलिनीकरण करावे या मागणीवर अभ्यास करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती गठित करण्यात आली असून या समितीला बारा आठवड्यांचा अवधी देण्यात आला आहे. या समितीच्या अहवालानंतर याबाबत निर्णय घेण्यात य... Read more
महात्मा गांधींना शिवीगाळ करणाऱ्या कालिचरण बाबावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, नाना पटोले यांची मागणी
मुंबई : ‘शिवतांडव स्तोत्र’ गायल्यामुळे संपूर्ण देशात चर्चेचं कारण बनलेले कालीचरण महाराज आता महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी महात्मा गांधींवर अर्वाच्च शब्दात भाष्य केल्यानंतर त्यांच्यावर देशभर... Read more
मुंबई दि.27 : कोविडचा संसर्ग वाढत असून तो रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग अधिक वाढविण्याची गरज आहे. आपल्याला अधिक दक्षता बाळगून काटेकोर पाऊले उचलावी लागणार आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. टास्क फोर्सची बैठकही येत्या एक दोन दिवसांत आय... Read more
मुंबई, दि. 27 : विधानपरिषदेचा कार्यकाळ संपत असलेल्या विधानपरिषदेतील सदस्य सर्वश्री रामदास कदम, अमरीश पटेल, सतेज पाटील, अशोक उर्फ भाई जगताप, गोपिकिशन बाजोरिया, अरुणकाका जगताप, प्रशांत परिचारक, गिरिशचंद्र व्यास, यांना विधानपरिषदेत निरोप देण्यात आल... Read more
मुंबई, दि. 27 : इतर मागास वर्गातील व्यक्तींना, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रतिनिधीत्व मिळणे आवश्यक आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका इतर मागास वर्गातील व्यक्तींना वगळून घेण्यात येऊ नये अशी शिफारस राज्य निवडणूक आयोगाला करण्... Read more