अशोक कराड
ग्रामीण प्रतिनिधी करंजी
पाथर्डी : तालुक्यातील तिसगाव व करंजी शिराळ ,चिचोंडी या परिसरातील शेती पिके पाऊस नसल्यामुळे, पीक अखेरची घटका मोजत आहे. जोराचा पाऊस नसल्यामुळे पिके हातातून जाणार आहेत. सध्या बळीराजाची डोळे आकाशाकडे लागले आहेत. वरून राजा जोराचा धो धो पाऊस पडू दे आणि माझी पिके शेतावर फुलून दे अशी गर्जना बळीराजा करत आहे. माझा शेतकरी वर्ग सुखी होऊ दे. आणि माझी पिके शेतावर फुलून दे अशी गर्जना करी वरून राजाला करत आहे. बळीराजाला असे वाटत होते की श्रावण सुरू झाल्यानंतर पाऊस कधी पडेल तो श्रावण सुरू होऊन बरेच दिवस झाले तरी पडत नाही. पहिला श्रावणी सोमवार वृद्धेश्वरला पायी चालत जाऊ सर्वांनी कावडीचे पाणी घातले आहे. या ठिकाणी पंचक्रोशीतील सर्व भावी शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी जमली होती. पहाटे पाच वाजल्यापासून ओम नमः शिवाय या नावाचा गजर होत होता. संध्याकाळपर्यंत पाऊस येईल असे वाटत होते न आल्यामुळे त्यांच्या आशा पाणी फिरले आहे. माझ्या बळीराजाला असे वाटते की दुसरा श्रावणी सोमवार आल्यावर तरी पाऊस येईल असे वाटत आहे. दुसऱ्या सोमवारी माझा बळीराजा जागृत देवस्थान वृद्धेश्वर या ठिकाणी शिवलिंगावर नतमस्तक होणार आहे. श्रावणी सोमवार दुसरा आणि तिसरा या ठिकाणी यात्रा असते व हरिनामाचा जप आणि स्नेहभोजनाचा कार्यक्रम असतो. हे वृद्धेश्वर मंदिर जागृत असे ठिकाण आहे या ठिकाणची शिवलिंगावर कणाकणाने वाढ होत आहे असे हे जागृत देवस्थान आहे. हर हर महादेव ओम नमः शिवाय माझ्या पिकाला पाऊस पडू दे अशी विनवणी करत आहे. घरातील भाविक भक्त तसाच शेतकरी वर्ग पाणीटंचाई असल्यामुळे पिके वाळून चालली आहेत फळ पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या दिवसांमध्ये वृद्धेश्वर नदी पाण्याने वाहत असते यंदा ती नदी कोरडी आहे. व्हेरी पाण्यावाचून कोरड्या पडल्या आहेत या ठिकाणचा डोंगर कोरडा पडला आहे नदी नाल्यामध्ये सध्या पाय ओळख आहे. तिसगाव करंजी परिसरातील पिके कपाशी बाजरी मुख सोयाबीन तसेच फळ पिके आंबा चिकू मोसंबी संत्री डाळिंब, ही पिके सुकून चालली आहेत. बळीराजाची डोळे आकाशाकडे म्हणजे ढगाकडे लागलेले आहेत. बळीराजाची छोटीशी कवितेची ओळख,_
बरस रे वरून राजा आता तरी माझा अंत पाहू नकोस रे माझी गाय वासरू पाण्यावाचून हंबरडा फोडत आहे. अरे पावसा त्यांच्याकडे बघून तरी तू बरसले. आशिया चला बळीराजा करत आहे. तिसगाव करंजी या परिसरात जास्त प्रमाणामध्ये फळबागा आहेत त्या फळबागांची टॅंकरने पाणी घ** सुद्धा मुश्किल झाले आहे. त्यामुळे इथला बळीराजा मेड कुटी ला आला आहे या परिसरात आजही सरकारने पाहणी केल्यास या ठिकाणी दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. या बळीराजाचा सरकारने विचार करावा आणि या ठिकाणी पाथर्डी तालुका दुष्काळ जन्य परिस्थितीकडे वाहत चालला आहे.