राजरत्न जाधव
जिल्हा प्रतिनिधी पालघर,
पालघर : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आद.बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशाला अनुसरून आणि पालघर जिल्हा अध्यक्ष शिवविलास सोनकांबळे आणि महिला अध्यक्षा वैजयंतीमाला सोनकांबळे व सहसचिव अधिकार जाधव यांच्या नेतृत्वात दि.01/05/2022 रोजी महाराष्ट्र दिनानिमित्तचे औचित्य साधून देशात शांतता प्रस्थापित होण्यासाठी,धम्मसागर बौध्द विहार ते बोईसर रेल्वे स्टेशन पर्यंतचा शांतता मार्च शांततेत आणि उत्साहात संपन्न झाला.तसेच स्थानिक पोलिस प्रशासनानेही मोठं सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे विशेष आभार. करन्यात आले