निरोगी जीवनासाठी योगासनाने शरिर बळकट करा- एस के जी पंधरे सरपंच जिल्हा समन्वयक यांचे प्रतिपादन.
सुरेशकुमार पंधरे उपजिल्हा प्रतिनिधी भंडारा
भंडारा (२१जुन) योग हा क्रांती च्या ,शौर्य,साहसी शिक्षणातून आलेला शब्द आहे.जो चांगले योगासन करेल.जो तलवारबाजी करने,गदा फिरवने,तिरकमठा,
भाला,मुष्टीयुध्द ,अखाडा,कुस्ती करने,असे कार्य आरोग्याच्या दॄष्टीने हानी पोहचवणारे असतील पण शिकण्यासारखे नक्कीच आहेत.आज सध्याचे युग स्पर्धेचे युग आहे.सध्यास्थीतीत प्रत्येक व्यक्ती कोनत्या ना कोनत्या स्पर्धात्मक कार्यातून पुढे जात असतो ,त्याला नियमित कसरत करायला वेळच मिळत नाही. यामुळे लहान मुलांपासुन ते वॄध्दापर्यंत प्रत्येकाला शारिरीक,
मानसिक ताणतणावा सामना करावा लागत आहे.विद्यार्थी,
पालक नोकरदार,यांना स्वताचे आरोग्य सांभाळने अवघड होत आहे.खाण्यापिण्या विषयक सवय
प्रवासाची माध्यमे,झोपेच्या वेळा,यामध्ये बदलाचा परिणाम आरोग्यावर दिसून येते.व वेग- वेगळ्या व्याधींना सामोरे जावे लागतं.मानसाने जीवनात,योग,
व्यायाम,यांना वेळ देने गरजेचे आहे.जागतिक परिषदेमध्ये योगा चे महत्व पटवून देवून विविध देशातील पंतपधांनानी यावर चर्चा करून २१ जून “जागतिक योग दिन”म्हणुन मान्यता मिळविली.
आणि तो सर्वञ साजरा करण्यात येत आहे.यासाठी रोजच किमान वेळ काढून योगासने व्यायाम करने निरोगी आरोग्य राखण्या साठी योगाशिवाय पर्याय उरलेला नाही.योगाने कोरोणाशी लढण्या ची ताकद निर्माण करता येईल. देशात सातव्या आंतरराष्ट्रीय योगदिना निमित्य कार्यक्रम जगभर केले जात आहेत.योगा
विषयक शिक्षण आयुष मंञालया ने समाविष्ठ करावे असे यापुर्वीच सुचविले आहे.योगासने करून ,
सकारात्मक विचार शिक्षणातून ,
सॄढॄड मानसिक विचार प्रणाली जागॄत करतायेतो.आजचा २१ जून दिन व योगदिन योगायोगाने सर्वात मोठा दिवस म्हणुन भारत वर्षातील दिवस आहे. योग व सॄढॄड स्वास्थामुळे महिला व पुरूष यौध्द्यांनी सर्वात जास्त विश्वस्तरवर स्पर्धा जिंकुन सुवर्ण पदके भारताला मिळवून दिलेली आहेत.त्यामुळे मानव जीवनात योग महत्वाचा आहे.निर्भय,
निर्भिड भारत निर्माणसाठी क्रांतीकारी व पहेलवान युवकांचे महत्वाचे स्थान आहे. केंद्रसरकार ने “एन योगा अँप” उपलब्न असून त्यावर सुध्दा योगासने शिकता येईल असे जाहीर केले आहे.