शकील खान
शहर प्रतिनिधी मूर्तिजापूर
मुर्तिजापूर – तालुका व शहर काँग्रेस कमिटी मुर्तिजापूर यांच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार तसेच अकोला
जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हिदायत पटेल यांच्या सूचनेनुसार ,अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष खासदार देशाचे नेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस कार्यालया समोर मागील दोन वर्षांपासून समाजातील प्रत्येक घटक मग शेतकरी असो सामान्य माणूस असो की व्यापारी असो नियोजन शून्य कारभारामुळे हैराण आहे नोटबंदी अचानक केलेला ताळेबंदी प्रवाशी मजुरांचा कोणताही विचार न करता तसेच त्यांच्या मदतीसाठी पाठविलेले बस सीमेवर अडवून ठेवल्या या हेकेखोर निर्णयामुळे मजुरांचे नाहक प्राण गेले तसेच युवकांना बेरोजगारीच्या खाईत ढकलले मागील ४५ वर्षातील सर्वात जास्त बेरोजगारी आज देशात आहे एवढे सगळं करून या महामारीच्या काळात शेतकरी सुटला की काय म्हणून तीन जुलमी कायदे आणून त्यांना देशोधडीला लावून आपल्या उद्योगपती मित्रणांच्या दावणीला बांधण्याचे पाप मोदी सरकार करू पाहत आहेत तसेच आंतरराष्ट्रीय बाजार पेठेत कच्चा तेलाचे भाव कमी असतांना त्याचा फायदा सामान्य जनतेला देण्याऐवजी किंमती गगनाला भिडल्या जनतेला लुटण्याचे काम हे सरकार करत आहे आणखी भर गोडे तेलाचे भाव सुद्धा दुप्पट झालेले आहे कृषी कायदे जे शेतकऱ्यांच्या विरोधात आहे त्या कायद्याची प्रतिकात्मक होळी करून संकल्प दिवस साजरा करण्यात आले यावेळी नारेबाजी जो किसान टकरायेगा हो मिट्टी मे मिल जायेगा मोदी को हटाना है राहुल गांधी को लाना है या नार्याने चौकामध्ये कार्यक्रम करण्य�
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)