पर्यावरण मिञ युवा तडफदार सरपंच हरिश्चंद्र दोनोडे यांनी गावकर्यांना दिला वॄक्ष लागवड व संवर्धनाचा संदेश
सुरेशकुमार पंधरे उपजिल्हा प्रतिनिधी भंडारा
साकोली (१८जून) देशातील कोरोणा परिस्थीतीचा अभ्यास केले असता सर्वरुग्ण आँक्सीजन अभाव मॄत्यु मुखी पडल्याचे निदर्शनात आले त्यामुळे पर्यावरणाचा र्हास रोखणे व झाडे लावून मानव व निसर्गाचे नाते अबाधित ठेवण्याचे कार्य लोकप्रतिनिधी व समाजसेवेचे काम करणारी संस्था पर्यावरण मिञावर ही जबाबदारी आली आहे त्यामुळे ह्याच आरोग्य विषयक संदर्भीत कार्याप्रति सजग होत नागरिकासाठी व त्यांचे जीवांचे रक्षण करण्यासाठी परसटोला ग्रांपं चे वतीने पर्यावरण मिञ सरपंच हरिश्चंद्र दोनोडे यांचे अध्यक्षतेखाली विविध प्रकारचे झाडे लावण्याचा कार्यक्रम घेण्यात आला.त्यावेळी कडूलिंब, बेहळा,पिंपळ जांभुळ,हे आँक्सीजन वर्धक झाडे लावून मानवतेचा दर्शन ,निसर्गाप्रति पेम गावकर्याना दाखवून आपण त्यांच्या हिता व सुरक्षितेसाठी काम करीत असल्याचे अनुभव आले.,पावसाळा पुर्वी नाल्या साफसफाईची काम करने हे दिसून आले यामुळेच आज आँनलाईन सुरेशकुमार पंधरे पर्यावरण मिञ बहुऊद्देशीय संस्था भृारत (निती आयोग अंगीकॄत ) जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा भंडारा समन्वयक,सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र यांनी आँन लाईन ता साकोलीच्या अध्यक्षपदी निवड / नियुक्ती जाहीर केली लवकरच त्यांना संस्थेच प्रमाणपञ व अोळखपञ देण्यात येणार आहे .आणि योगायाोग आज झाडे लावण्याचा कार्यक्रम प्रंसंगी ग्रामसेवक,वाय,एस धुर्वे, समता दुत प्रज्ञा दिरबुडे,,उध्दव निखारे शिक्षक,जि.प.शाळा,एमटी,चौधरी संगणक परिचालक दिशांती, कांबळे,ग्रा.परिचर मधु कठाने,
यांचे उपस्थीत झाडे रस्त्याच्या कडेला, मैदानात,श्मशानभुमित शाळा पटांगणातील चहुबाजुला पन्नास झाडे लावले. या प्रसंगी कर्तव्य दक्ष मतदार ,व सुशिक्षित युवकांनी ,जनतेने प्रत्येकी ,एक एक झाड लावण्याची शपथ देण्यातआली.झाडे शेताच्या ,
बांधावर ,पारावर लावावे व पर्यावरणाचा र्हास रोखने,आज घडीला काळाची गरज झाली आहे .व आँक्सीजन वाढविण्या साठी स्वताचे जीवनाचे मोल राखण्याकरिता सरकारचे नव्हेच तर जनतेचे आद्यकर्तव्य आहे. लोकसहभागातून वॄक्षरोपण करावे.असे निसर्गप्रेमी मिञ, संस्थेचे धोरण राबवावे असे आँनलाईन सरपंच यांना सांग़ितले ऐकविण्यात आले.व पर्यावरणाचे पहारेकरी होण्याचे आव्हान सामूहिकरित्या करण्यात आले.