बाबासाहेब खरात
तालूका प्रतिनिधी अंबड
दि 29 में रोजी आम्ही रिपब्लिकन सेना च्या वतिने जालना पालकमंत्री व आरोग्यमंत्री राजेश भैया टोपे यांना सोशलमीडिया च्या माध्यमातून आशी मागणी करत आहोत की,अंबड शहराची लोकसंख्या पाहता सध्या सुरु आसलेले कोविड लस केन्द्रावर नागरिकाची गर्दी मोठया प्रमाणात होत आहे.आरोग्य आधिकारी यांचा नियोजनाच अभाव ही आज पहावयास मिळाला आहे.सर्व शहारतील प्रभाग मध्ये लसिकरन केंद्र सुरु केले तर बूथ वर गर्दी होणार नाही.त्या सोबतच आरोग्य कर्मचारी यांच्यावर लोड होणार नाही.आपन नुकतिच आरोग्य सेविका यांची भरती प्रक्रिया पूर्ण केलि आहे.त्यामुळे आरोग्य कर्मचारी यांची ही कमतरता आपल्याकड़े नाही.अंबड शहारातील अंबेडकर नगर मधील विद्यालय,होळकर नगर,उर्दू विद्यालय,नुतन वसाहत,पंचायत समिति, विकास कॉलनी,इंद्रा नगर,चांगले नगर,माली गली,नगर परिषद खाली रिकामा हॉल आहे,माडा कॉलनी असेल,शारदा नगर,आश्या शहरातील सर्वच मतदान बूथ,विविध ठिकाणी लसीकरण केंद्र सुरु करता येतील.यामुळे आपला जो उद्देश आहे की सर्वानी लस घ्यावी.आणि सर्वाना लस मिळावी हा उद्देश पूर्ण होईल.ज्या त्या प्रभागात चार ही आरोग्य कमर्चारी आसले तर लसिकरन सुरळीत होईल.आणि जास्तीत जास्त नागरिकांना लस घेता येईल.सध्या च्या केंद्रावर तासन,तास वयोवृद्ध नागरिकांना बासव लागत आहे.कुठे ही सोशलडिस्टनस् नाही.विशेष सध्या लस केंद्रावर राष्ट्रवादी च्या पदाधिकारी यांनी सांगितले किवा कॉल केला तर जवळ च्या लोकांना लगेचच लस भेटते.आणि बिचारे गरीब सर्वसामान्य तासन तास रांगेत बसून आहेत.भैया साहेब आपल कोविड काळात खुप महत्वाच काम आहे.आपल्या मातोश्रीच या काळात निधन झाल तरि सुद्धा आपन जनते साठीच काम करत आले.आम्ही सर्व बघितले आहे.परंतु आपन आपल्या राष्ट्रवादी पद आधिकारी यानां सांगावे की,सर्वाना सारखा न्याय दया.तुम्ही जरी पालकमंत्री राष्ट्र्वादी पक्षाचे आसले तरी जिल्ह्याच पालक्त्व तुमच्या कड़े आहे.आणि आमचा ही तुमच्या वर पालकमंत्री म्हणून तितकाच आधिकारी आहे.जितका तुमचे कार्यकर्ते सांगतात.म्हणून आम्ही नेते आंनदराज अंबेडकर साहेब यांच्या रिपब्लिकन सेना पक्षा च्या वतिने आपनास विनंति करत आहोत की,अंबड शहरात प्रभाग निहाय कोविड लसिकरन