सुरेशकूमार पंधरे उपजिल्हा प्रतिनिधी भंडारा
भंडारा:-( २७ मे )लाखनी येथील ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब व अ नि अंधश्रध्दा निर्मुलन समिती जिल्हा भंडारा तसेच नेफडो तर्फे २६ मे ला दोन घडणार्या भौगोलिक व खगोलीय घटनेवर आधारित कार्यक्रमाचे आयोजन केले गेले.
यादिवशी दुपारी प्रात्याशिक’ शुन्य सावली क्षण’ तर सांयकाळी जिल्हा स्तरावर वैशाखी बुध्द पौर्णिमाच्या “चंद्रग्रहन तसेच सुपरमुन” बद्दलया आँनलाईन कार्यक्रमाचे चंद्रग्रहणा संदर्भात “वैज्ञानिक दॄष्टिकोन जागॄती “वर माहिती देतानी कार्यवाह व अभा अंनिसचे कार्याध्यक्ष खगोल अभ्यासक नेफडो सचिव,प्रा अशोक गायधने यांनी विविध वैज्ञानिक माहिती,प्राचिन व आधुनिक युरोप व भारतीय खगोलीय वैज्ञानिकांनी अळीच हजार वर्षापासून आजच्या काळापर्यंत केलेले प्रयत्न फल जोतिष शाश्ञ व खगोल शाश्ञ आधारित प्रथम एक असतांना ते विलग कसे झाले ,त्यावर आधारित अंधश्रध्दा ,कशा तरा झाल्या यावर त्यांनी दिड तास विविध सोदाहरने देत तसेच प्रत्यक्ष कॄतीप्रयोगाने चिञाव्दारा विस्तॄत सुंदर विवेचनाव्दारे आँनलाईन सोपा भाषेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले त्यावेळी ग्रहने हे नुसते सावल्यांचा खेळ असुन त्याची कोनतीही भिती ,अंधश्रध्दा,न बाळगण्याचे व गौतम बुध्दांच्या जंयंतीनिमित्य वैज्ञानिक दॄष्टिकोन विकसित करण्याचे आवाहन सर्वांना केले . तसेच सुपरमुन,ब्लड मुन, ब्लु मुन, बद्दल सुध्दा माहिती दिली.या जिल्हास्तरीय कार्यक्रमा संचालन अ.भा.अंनिस जिल्हासचिव
,मुलचंद कुकडे,तर आभार प्रदर्शन जिल्हा उपाध्यक्ष ,एस एस चव्हान,यांनी केले. याप्रसंगी अध्यक्ष मदन बांडेबुचे,संघटक,
रत्नाकर तिडके डी जी रंगारी,
कोषाध्यक्ष,शिवराम भोयर,जिल्हा संघटिका प्रिया शहारे,साकोली प्रोफेसर, बहेकार, महिला संघटिका,कल्पणा सांगोळे, वनिता बहेकार,मारोतरात कावळे,लाखनी प्रशांत अनसाने नागपूर,श्रीकांत वंजारी,यादव नेवारे प्रकाश पचारे प्रा अनिल भुसारी,प्रा गणेश कापसे अोंकार चाचेरे,सर्वेश ,अदिती बिंझाडे अनिमिष नंदेश्वर,नरेश नवखरे व ईतरांनी कार्यक्रमाचा आनंद द्रविगुणित केले. तत्पुर्वी दुपारी ग्रीन व नेफडोच्या वतीने कार्याल यात १३ वाजुन ६ मिनिटानी सुर्य डोक्यावर असतांना पायाखालची सावली काही क्षण,दोन प्लास्टिक पाईप ची व टेलिस्कोपची सावली अदॄश्य होण्याचा अनुभव उपस्थी तांनी घेतला. माहिती देतांनी ११ वाजे सदर वस्तु अंगणात ठेवल्या होत्या. त्यांची सावली वस्रतुच्या तीनचतुर्थाश एवढी लांब होती. हळु हळु सावली आखुड होत गेली १२ वाजे तीन सेंकदांनी बरोबर १२.६ मिनिटानी पायाखा ली आली. वस्तुखाली अदॄश्य होण्याचा अनुभव”शुन्य साली क्षण ‘टाळ्रया वाजवून साजरा केला. हा प्रसंग वर्षातुन दोनदा एक उत्तरायण व दक्षिणायण या
वेळी अनुभवतोही येते. देशात राज्यात हा क्षण मे मह़िण्यात रेखांश वैशाख पौर्णिमाव कर्कवॄत्त व मकरवॄत्तावर नाही अनुभवता येत. या यशस्वीथेसाठी अथर्व गायधने नितीनपटले,विवेक बावन कुळे,पुजा रोडे,अर्चणा गायधने
,योगिता रोडे अोम आगलावे,आरु आगलावे,सानिध्य मेश्राम,शंतनु मेश्राम मशिनच सामाजिक सुरक्षा माँस्क वापरून आपातकालीन नियम पाळत या ज्ञानवर्धक “शुन्य सावली क्षण’ कार्यक्रमात सहमाग नोंदविला .
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)